Tuesday, 27 September 2016

22 Vows (२२ प्रतिज्ञा) by Dr.Ambedkar for all his follower persons and communities

बाबासाहेबांनी त्यांना अनुसरणार्या सर्व व्यक्ती आणि समाजाला दिलेल्या २२ प्रतिज्ञा 




22 Vows given by Dr.B.R.Ambedkar to all his follower people and communities




22 प्रतिज्ञांचे 2 भाग करता येतील.

पहिला भाग नकारात्मक दृष्ट्या लिहिला गेला आहे, त्या मागची कारणे ही आहेत की, त्या काळचा अस्पृश्य समाज चतुर्वरणाच्या पूर्णपणे आहारी गेला होता, त्याचा गुलाम होता. बाबासाहेबांना हा संपूर्ण समाज बदलायचा होता. ज्या प्रमाणे एक आई आपल्या मुलाला एका नाठाळ मुलापासून लांब राहायला शिकवते त्या प्रमाणे बाबासाहेब अस्पृश्य समाजाला दैवी-ईश्वरी कल्पनांपासून लांब राहायचा इशारा देतात (त्या धर्माला नावे न ठेवता). एवढंच. जर नवीन स्वच्छ कपडे घालायचे असतील तर आधीचे मळलेले कपडे काढून टाकून त्यांचा मैल अंघोळीने काढून टाकूनच नवीन कपडे घालू शकतो. त्या प्रमाणे बाबासाहेब विषमतावादी परंपरातून समाजाची सुटका करून घेण्याची प्रतिज्ञा देतात.

22 प्रतिज्ञांचा दुसरा भाग हा सकारात्मक आहे. त्यात ते सर्व मनुष्यमात्रास समान वागणूक देण्याची, बुद्धाचा धम्म योग्य रित्या आत्मसात करण्याची प्रतिज्ञा देतात. अष्टांगिक मार्ग, पारमिता, पंचशील यांच्या मार्गाने जाण्यास सांगतात, कारण तो मानवाच्या हिताचा आहे. कसलीही भेसळ होऊ नये ह्या साठी ते सांगतात की ज्या प्रमाणे नवीन जन्म होतो त्या प्रमाणे मी बौद्ध धम्म याचा अंगीकार करा, बुद्धाच्या शिकवणी नुसार वागा.



********************************************


एक बार मेरे एक हिंदु मित्र ने कहा "बाबासाहेब हिंदु धर्म विद्रोही थे और २२ प्रतिग्या इस बात का सबुत है" 

मैने उससे पुच्छा " क्या तुमने कभी पाच बार नमाज पढी है  ?" 

वह बौखला गया और बोला "नमाज मै क्यु पढुंगा, मै क्या मुसलमान हु..?" 

मैने कहा "बिलकुल ठिक...! क्या तुमने कभी चर्च मे प्रेयर की है ?" 

उसने फिर गुस्से मे कहा " मै क्यु चर्च मे जाकर प्रेयर करुंगा ? मै कोइ क्रिश्चन थोडे ही हु..." 

मैने कहा " बिलकुल ठिक...! , यदी मे तुमसे कहु तुम मुस्लिमविरोधी हो या क्रिश्चनविरोधी हो तो क्या वह सही होगा...?"

उसने कहा "बिलकुल नही...!" 

मैने उसे समझाया "बिलकुल उसी तरहा बाबासाहेबने बौद्ध लोगो को २२ प्रतिग्या देकर समझाया की उन्हे एक बौद्ध रहकर क्या करना चाहिए और क्या नही करना चाहिए, इसलिए उन्हे हिंदु धर्म विद्रोही कहना उचित नही होगा" 

बात को आगे बढाकर मैने कहा "समझ लो, हिंदु लोग पांच बार नमाज पढने लगे, अल्ला या जिजस की उपासना करे तो तुम हिंदुओ को कैसे समझाओगे ?" 

उसने कहा "हमे फिर हमारी २२ प्रतिग्या बनवानी पढेगी...!" 

मैने कहा "क्या तुम उससे मुस्लिमविरोधी या इसाइविरोधी कहलाओगे?" 

उसने कहा " बिलकुल नही..!" 

इस चर्चा से उसके मन मे बाबासाहेब के प्रती धार्मिक नफरत जरुर कम हो गइ, उमीद है एक दिन यह नफरत इज्जत मे जरुर तबदील होगी

No comments:

Post a Comment