*बौध्द असण्याचे फायदे*
👍🏻👍🏻👍🏻
👉🏻1. देवाची आणि भुतांची दोन्हीची अजिबात भीती नाही.
👉🏻2. संकटसमयी कुणाचा धावा करण्याची गरज नाही, कारण स्वतः हात-पाय हलवायची सवय लागते.
👉🏻3. केस कापताना "आज कुठला वार आहे?", ही मूर्ख चौकशी करावी लागत नाही.
👉🏻4. घरात मूर्त्या गोळा करून त्यांना रोज आंघोळ, पूजा, असले प्रकार करावे लागत नाहीत.
👉🏻6. कुठल्याही दिवशी, कधीही, काहीही खाता-पिता येत… अगदी बिनधास्त !
👉🏻7. मेल्यावर अंत्यविधी आणि नंतरच्या विधीचा खर्च नाही.
👉🏻8. लग्न बिनाहुंडा, स्वस्तात मस्त करून उरलेले पैसे इतर कामांसाठी वापरता येतात.
👉🏻9. बारसे, मौंज, सुंता, बाप्तिस्मा इत्यादी बालपणीच्या कटकटी बिलकुल नाहीत.
👉🏻10. पुजारी, पाद्री, इमाम इत्यादी लोकांशी बिनधास्त भांडता येत… गरजच काय या मेल्यांची मला?
👉🏻11. उपास-तापास, रोजे, करवा-चौथ, चातुर्मास यापासून पूर्ण मुक्ती.
👉🏻12. बाळाचे नाव ठेवताना जगातले सगळे पर्याय उपलब्ध असतात.
👉🏻13. सगळ्या धर्माच्या, सगळ्या सणांची सारी पक्वान्ने आनंदाने चाखता येतात… कोणतेही व्रतवैकल्ये न करता.
👉🏻14. कुठल्याही दिशेला डोके किंवा पाय ठेऊन झोपता येते.
👉🏻15. सगळ्या जाती-धर्माच्या मिरवणुकांच्या नावे सरसकट बोटे मोडता येतात… झेंडा बघायचीही गरज नाही.
👉🏻16. स्वर्ग-नरक, कयामत, पुनर्जन्म असल्या भंपक कल्पनांचा त्रास नाही, भीती नाही.
👉🏻17. सक्तीची दक्षिणा, जकात नाही… थोडक्यात खिशाला चाट नाही.
👉🏻18. 'अलिफ-लैला' असो की 'जय मल्हार', 'रामायण', 'महाभारत' असो … सगळ्या सिरियलच्या मूर्खपणावर मस्त हसता येते.
👉🏻19. कुणालाही भाडेकरू म्हणून ठेवता येते, भाड्याने घर पण सहज मिळते... नास्तिक सर्वमान्य आहेत !
👉🏻20. धार्मिक मुद्यांवरच्या TV वरच्या चर्चा पाहून panel वरच्या लोकांची कीव करता येते.
👉🏻21. प्रार्थना, स्तोत्रे, आयाती इत्यादी बिनकामाचे पाठांतर नाही.
👉🏻22. "मुलांना काही धार्मिक शिकवत नाही का?" या प्रश्नाला छानपैकी हसून निकाली काढता येते.
👉🏻23. रविवारी उशिरापर्यंत मस्त ताणून देता येते…
👉🏻24. दंगली, धर्मयुद्ध, जिहाद आदी मूर्खपणाला कवटाळण्याची गरजच नसते… सुखाने जगता येते.
👉🏻25. घरात आपले आई-बाबा असतानादेखील उगीच दुसर्या कुणाला *स्वयंघोषित* 'माझी आई - माझा बाप' बोलून खोटा ढोंगीपणा करण्याची गरज भासत नाही
.
👉🏻26. चांगलं शिक्षण प्राप्त करून प्रबोधन करता येते...
डोकं गहाण ठेवून कुण्या *बुवाबाबांच्या* नादाला लागण्याची
आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालून आपल्या *मूर्खपणाची* खात्री पटवून देण्याची गरज नसते.
👉🏻27. स्वतःचे *कष्टाचे* पैसे वायफळ प्रवास खर्च" करण्यापासून वाचवता येतात.
*देवस्थानांचे* भले करण्यापेक्षा आणि पुजार्याचे पोट भरण्यापेक्षा स्वत: चा कामामध्ये करता येते. त्या पैशाचा *सदुपयोग* करून आपला *सर्वांगीण* विकास करता येतो आणि घरी सुबत्ता आणता येते.
.
.
.
हुश्श … थकलो लिहून.
थोडक्यात सांगू, या सगळ्यांना फाटा देऊन आपले आयुष्य स्वत:च्या सोयीने-इच्छेने, विवेकाने, आनंदात, शांततेत आणि कुठल्याही आडकाठीशिवाय मस्तपैकी जगता येते.
😋😋😊🙂
म्हणुनच बाबासाहेबांनी आम्हाला पाखंड, अंधश्रध्दा यांना मागे सोडणारा बुद्ध धम्म दिला..बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम 🙏
👍🏻👍🏻👍🏻
👉🏻1. देवाची आणि भुतांची दोन्हीची अजिबात भीती नाही.
👉🏻2. संकटसमयी कुणाचा धावा करण्याची गरज नाही, कारण स्वतः हात-पाय हलवायची सवय लागते.
👉🏻3. केस कापताना "आज कुठला वार आहे?", ही मूर्ख चौकशी करावी लागत नाही.
👉🏻4. घरात मूर्त्या गोळा करून त्यांना रोज आंघोळ, पूजा, असले प्रकार करावे लागत नाहीत.
👉🏻6. कुठल्याही दिवशी, कधीही, काहीही खाता-पिता येत… अगदी बिनधास्त !
👉🏻7. मेल्यावर अंत्यविधी आणि नंतरच्या विधीचा खर्च नाही.
👉🏻8. लग्न बिनाहुंडा, स्वस्तात मस्त करून उरलेले पैसे इतर कामांसाठी वापरता येतात.
👉🏻9. बारसे, मौंज, सुंता, बाप्तिस्मा इत्यादी बालपणीच्या कटकटी बिलकुल नाहीत.
👉🏻10. पुजारी, पाद्री, इमाम इत्यादी लोकांशी बिनधास्त भांडता येत… गरजच काय या मेल्यांची मला?
👉🏻11. उपास-तापास, रोजे, करवा-चौथ, चातुर्मास यापासून पूर्ण मुक्ती.
👉🏻12. बाळाचे नाव ठेवताना जगातले सगळे पर्याय उपलब्ध असतात.
👉🏻13. सगळ्या धर्माच्या, सगळ्या सणांची सारी पक्वान्ने आनंदाने चाखता येतात… कोणतेही व्रतवैकल्ये न करता.
👉🏻14. कुठल्याही दिशेला डोके किंवा पाय ठेऊन झोपता येते.
👉🏻15. सगळ्या जाती-धर्माच्या मिरवणुकांच्या नावे सरसकट बोटे मोडता येतात… झेंडा बघायचीही गरज नाही.
👉🏻16. स्वर्ग-नरक, कयामत, पुनर्जन्म असल्या भंपक कल्पनांचा त्रास नाही, भीती नाही.
👉🏻17. सक्तीची दक्षिणा, जकात नाही… थोडक्यात खिशाला चाट नाही.
👉🏻18. 'अलिफ-लैला' असो की 'जय मल्हार', 'रामायण', 'महाभारत' असो … सगळ्या सिरियलच्या मूर्खपणावर मस्त हसता येते.
👉🏻19. कुणालाही भाडेकरू म्हणून ठेवता येते, भाड्याने घर पण सहज मिळते... नास्तिक सर्वमान्य आहेत !
👉🏻20. धार्मिक मुद्यांवरच्या TV वरच्या चर्चा पाहून panel वरच्या लोकांची कीव करता येते.
👉🏻21. प्रार्थना, स्तोत्रे, आयाती इत्यादी बिनकामाचे पाठांतर नाही.
👉🏻22. "मुलांना काही धार्मिक शिकवत नाही का?" या प्रश्नाला छानपैकी हसून निकाली काढता येते.
👉🏻23. रविवारी उशिरापर्यंत मस्त ताणून देता येते…
👉🏻24. दंगली, धर्मयुद्ध, जिहाद आदी मूर्खपणाला कवटाळण्याची गरजच नसते… सुखाने जगता येते.
👉🏻25. घरात आपले आई-बाबा असतानादेखील उगीच दुसर्या कुणाला *स्वयंघोषित* 'माझी आई - माझा बाप' बोलून खोटा ढोंगीपणा करण्याची गरज भासत नाही
.
👉🏻26. चांगलं शिक्षण प्राप्त करून प्रबोधन करता येते...
डोकं गहाण ठेवून कुण्या *बुवाबाबांच्या* नादाला लागण्याची
आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालून आपल्या *मूर्खपणाची* खात्री पटवून देण्याची गरज नसते.
👉🏻27. स्वतःचे *कष्टाचे* पैसे वायफळ प्रवास खर्च" करण्यापासून वाचवता येतात.
*देवस्थानांचे* भले करण्यापेक्षा आणि पुजार्याचे पोट भरण्यापेक्षा स्वत: चा कामामध्ये करता येते. त्या पैशाचा *सदुपयोग* करून आपला *सर्वांगीण* विकास करता येतो आणि घरी सुबत्ता आणता येते.
.
.
.
हुश्श … थकलो लिहून.
थोडक्यात सांगू, या सगळ्यांना फाटा देऊन आपले आयुष्य स्वत:च्या सोयीने-इच्छेने, विवेकाने, आनंदात, शांततेत आणि कुठल्याही आडकाठीशिवाय मस्तपैकी जगता येते.
😋😋😊🙂
म्हणुनच बाबासाहेबांनी आम्हाला पाखंड, अंधश्रध्दा यांना मागे सोडणारा बुद्ध धम्म दिला..बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम 🙏